50 वर्षांत पहिल्यांदा जमीनीतून समुद्राकडे चक्रीवादळ; चक्रीवादळ मुळे या भागात अतिवृष्टी होणार! Cyclone Asna IMD Alert

Cyclone Asna IMD Alert : नेहमी समुद्रातून चक्रीवादळ निर्माण होतात आणि जमीनवर येऊन बरसते. परंतु गुजरामधील अरबी समुद्रात उलटा प्रवास होत असल्याचे पाहायला मिळत आहे. गुजरामध्ये कमी दाबाच्या पट्यामुळे मुसळधार पाऊस झालेला आहे. त्यानंतर आता समुद्रात परिणाम दिसणार आहेत. समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाले असून त्याला ‘आसना’ (ASNA) हे नाव दिलेले आहे. ‘आसना’मुळेच गेल्या काही दिवसांपासून गुजरातमध्ये अतीवृष्टी झालेली आहेत.

भारतीय हवामान विभागाने कच्छमधील खाडीवरील जमिनीत चक्रीवादळ निर्माण झाल्याची माहिती दिलेली आहेत. या चक्रीवादळास ‘आसना’ हे नाव दिलेले आहे. पाकिस्तानने हे नाव दिले आहे. गेल्या 50 वर्षांत चक्रीवादळ समुद्राच्या किनारी असलेल्या जमिनीवर तयार झाल्याचे हे पहिले उदाहरण आहेत. हे चक्रीवादळ आता समुद्राच्या दिशेने जात आहेत.

1 सप्टेंबर पासून या नियमात होणार बदल, वाचा दैनंदिन जीवनावर काय होणार परिणाम? Financial Rules 1 September

आयएमडीच्या माहितीनुसार, ‘आसना’ चक्रीवादळ 1944, 1964 आणि 1976 मध्ये आलेली होते. यापूर्वी 1976 मध्ये ओरिसामधील जमिनीवर चक्रीवादळ आहेत. 1944 मध्ये आलेल्या चक्रीवादळाने प्रचंड नुकसान केले होते. त्यानंतर 1964 मध्ये चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्यावर तयार झालेले होते.

दुर्मिळ घटना असल्याचा दावा

अहमदाबादमधील आयएमडीचे शास्त्रज्ञ अशोक कुमार दास यांनी म्हटलेले आहे की, जमिनीवर चक्रीवादळ तयार होण्याची घटना दुर्मिळ आहेत. यापूर्वी अशी घटना 1976 मध्ये झाली होती. नेहमी समुद्रात चक्रीवादळ तयार होते अन् जमिनीवर थांबते. परंतु आता त्याच्या उलट झालेलेआहे.

PM विश्वकर्मा मोफत शिलाई मशीन योजना, महिलांना मिळणार 15000 रुपये Silai Machine Loan

चक्रीवादळ पश्चिम-वायव्य दिशेने सरकणार

IMD म्हटले आहे की, गुजरात आणि पाकिस्तानमधील कच्छजवळील भागात आणि ईशान्य अरबी समुद्रावर तयार झालेल्या ‘खोल दाब’मुळे चक्रीवादळ तयार झालेले आहेत. हे 6 किमी/तास वेगाने पश्चिमेकडे अरबी समुद्रात सरकलेले आहे. पाकिस्तानने या चक्रीवादळाला ‘आसना’ असे नाव दिले आहेत. ते पुढील दोन दिवस भारतीय किनारपट्टीपासून उत्तर-पूर्व अरबी समुद्रावर अंदाजे पश्चिम-वायव्य दिशेने सरकत राहीन.

पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे माजी सचिव माधवन राजीवन यांनीही X ट्विट लिहीत आश्चर्य व्यक्त केलेले आहे. त्यांनी लिहिले आहेत की, उत्तर अरबी समुद्रावर झालेला बदल पाहून आश्चर्य वाटतेय. या महिन्यात उत्तर अरबी समुद्र थंड असतो हे आपल्याला नेहमीच माहीत आहेत. परंतु आता येथे चक्रीवादळ तयार झाले. म्हणजे हा भाग गरम आहे. जे ग्लोबल वॉर्मिंग आणि स्थानिक पातळीवर वाढत्या तापमानाचा परिणाम आहे. या चक्रीवादळाचा महाराष्ट्राला धोका मात्र नाहीत. परंतु पावसाचा जोर किंचित वाढणार आहे त्यामुळे 020सप्टेंबर ते 07 सप्टेंबर पर्यत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

Leave a comment

Close Visit Batmya360