महाराष्ट्रात जूनच्या “या तारखेला” मान्सूनचे आगमन होणार; हवामान अंदाज पहा! Monsoon will arrive Maharashtra

Monsoon will arrive Maharashtra: महाराष्ट्रात हवामान बदलामुळे राज्यात तीव्र परिणाम जाणवत आहे. काही भागांत उष्णतेची लाट तर काही भागात ढगाळ वातावरण आहे. मुंबईसह कोकणात पुढील तीन दिवस दमट उष्णतेचा अनुभव येईन. मात्र इतरत्र वेगवेगळ्या स्वरूपाचा हवामानाचा अनुभव येत आहेत.

उष्णतेची लाट आणि ढगाळ वातावरण कसे? Monsoon will arrive Maharashtra

महाराष्ट्रातील डोंगरी भागातही उष्णतेची लाट तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरण असल्याचे दिसून आलेले आहे. ३ जून ते १० जून या कालावधीत सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ आणि गडचिरोली या ९ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता ही वर्तविली जात आहेत. उर्वरित २७ जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी किरकोळ पाऊस पडेल.

ST महामंडळात नोकरीची सुवर्णसंधी; 10वी पास करू शकतात,अर्ज प्रक्रिया पहा ST Bharti

मान्सूनचा येणारा वारा कसा?

मान्सूनचा आगमन राज्यात तिथेच लक्ष वेधून घेत आहेत. केरळमध्ये मान्सून आगमन झाले असून, महाराष्ट्रात ८ ते १० जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहेत. ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ मामिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील चार ते पाच दिवसांत मान्सून कर्नाटक किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्याची प्रगती धिम्या गतीने होणार आहे.

केरळमध्ये मान्सून दाखल, महाराष्ट्रात होणार प्रवेश

‘रेमल’ चक्रीवादळाच्या अवशेषामुळे मान्सून सरासरी तारखेच्या दोन दिवस अगोदर केरळात पोहोचला असला तरीही, महाराष्ट्रात तो सरासरीच्याच तारखेला म्हणजे मुंबईत १० जून दरम्यान पोहोचण्याची शक्यता आहेत. केरळात मान्सून आगाऊ आला तरी महाराष्ट्रात त्याचा प्रवेश मात्र उशिरा होणार असल्याचे दिसून येते आहे.

15 लिटर खाद्य तेलाच्या डब्याच्या दरात मोठी घसरण; नवीन दर पहा! Edible Oil Price

शेतकऱ्यांसाठी सल्ला काय?

सध्याच्या वातावरणीय स्थितीनुसार, शेतकऱ्यांनी खरीप पेरणीच्या तयारीसाठी शेतमशागत आणि पेरणीसाठी जूनच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत (२० जून) वाट पाहणे गरजेचे आहे. पेरणीसाठी योग्य वेळ पाहूनच शेतकऱ्यांनी पेरणी करावीत. धूळ-पेरणी किंवा बाठर ओलीवर पेरणी टाळावी असा सल्ला हवामानशास्त्रज्ञांनी दिलेला आहे. मान्सूनच्या आगमनानंतरच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी पेरणीस सुरुवात करावी असे सांगितले जाते आहे.

एकंदरीत, राज्यात चालू हवामानाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवणे गरजेचं असून, त्यानुसारच शेतीच्या कामांची आखणी करावी लागणार आहे. अशा प्रकारचा हवामान अंदाज वर्तवण्यात येत आहे.

राज्यातील “या जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस”  हवामान विभागाचा अंदाज पहा ! Heavy rain

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360