Yellow alert imd: राज्यात पूर्वमोसमी पावसाची हजेरी लागत असून आज राज्यात पुण्यासोबत 15 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलेला आहेत. या जिल्ह्यांमध्ये अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, नांदेड, लातूर, धारशिव, भंडारा, गोंदिया, नागपूर आणि वर्धा यांचा समावेश आहे. तर कोकणामधील पालघर व ठाणे जिल्ह्यांमध्ये उष्ण व दमट हवामान राहणार असल्याचे हवामान विभागाने नोंदवलेले आहे.
अरबी समुद्रातील स्थिती काय? Yellow alert imd
नैऋत्य मोसमी पावसाची अरबी समुद्रामध्ये मध्य भागात प्रगती होत असून पुढील आठवड्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. चक्राकार वाऱ्यांची बंगालच्या उपसागरात सक्रीय स्थिती असल्याचे हवामान विभागाने नुकतेच सांगितले आहे.
15 लिटर खाद्य तेलाच्या डब्याच्या दरात मोठी घसरण; नवीन दर पहा! Edible Oil Price
मराठवाडा, विदर्भातील परिस्थिती कशी आहे?
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह हलक्या व मध्यम सरींचा पाऊस होण्याची शक्यता आहे. यावेळी वाऱ्याचा वेग तासी ४० ते ५० किमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
पुढील पाच दिवस Yellow alert imd
पुढील ५ दिवस राज्यात पूर्वमोसमी पावसाची हजेरी लागणार असून मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भ आणि कोकणातही वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. नागरिकांनी त्यामुळे योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहेत.
प्रचंड वेगानं चक्रीवादळ धडकणार; महाराष्ट्राला काय राहणार स्थिती? IMD कडून महत्त्वाची माहिती IMD Mansoon Alert
नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्याची तयारी
अशा वेळी जनतेने काळजी घेणे आवश्यक असते. पुरग्रस्त भागातून सुरक्षित स्थळी स्थलांतरित होणे, शासकीय सूचनांचे पालन करणे, आपत्कालीन मोबाईल क्रमांक व हेल्पलाइन क्रमांकांची माहिती ठेवणे आणि त्यावर संपर्क करणे अशा उपाययोजना करणे गरजेचे असते.
शेतकऱ्यांवरील परिणाम
अशा मोसमी बदलामुळे शेतकऱ्यांवरही विपरीत परिणाम होतात. पिकांचे नुकसान होऊ शकते, शेतीची नासाडी होऊ शकते. अशा वेळी शेतकऱ्यांनी पिकविम्याचा लाभ घेणे आणि शेतीच्या कामांमध्ये विलंब करणे उचित ठरेल. तसेच जनावरांच्या आरोग्याकडेही विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
सर्व जिल्ह्यांचा पिक विमा झाला मंजूर; पिक विमा वितरणास होणार सुरुवात Pik vima vitaran 2024
अशा वेळी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. शासकीय सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे आणि नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्याची तयारी ठेवणे हे गरजेचे आहे. तसेच पिकांचे व जनावरांचे संरक्षण करण्याच्या उपाययोजनाही करणे महत्त्वाचे ठरेल.